भिष्णूर शिवारातील शेतपिकांना जाम नदी आलेल्या पुराचा फटका

नरखेड तालुक्यातील भिष्णूर परिसरातील शेत पिकांना जाम नदी आलेल्या पुराणे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोसंबी झाडे उपडून गेली तर सोयाबीनचे शेत पूर्ण नेस्तनाबूत झाले. या परिसरातील शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनांनी दखल घेऊन त्वरित पंचनामे करावे. प्रभावित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close