राज्य सरकार या शाळा बंद करणार२]चरणसिंग ठाकुरांचे –काटोल रेल्वे स्थानकावर स्वागत

शिक्षण संचालनालयाने राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागविली होती. त्यामुळे राज्य सरकार या शाळा बंद करणार असल्याचे बोलले जात होते. महाराष्ट्रात अशा 14,985 शाळा असून, सरासरी 10 विद्यार्थी संख्या गृहित धरली, तरी 1 लाख 49 हजार 850 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, की कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे असून, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. वित्त विभागाकडून शाळांमध्ये पटसंख्या किती, शिक्षक किती अशी माहिती मागविण्यात येते. याचा अर्थ असा नाही, की शाळाच बंद करण्यात येतील. एखाद्या शाळेत एकच मुलगा असेल, तर त्या मुलालाच शिकवायचे का? त्याला शिकताना इतर मुलांची सोबत असलीच पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना वेगळ्या शाळेत बसविण्याची व्यवस्था करणार आहोत. त्यासाठी कितीही खर्च आला, तरी सरकारकडून केला जाईल, असेही केसरकर यांनी

 चरणसिंग ठाकुरांचे –काटोल रेल्वे स्थानकावर स्वागत

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सलग पाठपुरावा व श्री चरणसिंग ठाकूर यांचे प्रयत्नाने आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ पासून ‘गोंडवाना एक्सप्रेस’ थांबा मिळाला असून याच गाडीने चरणसिंग ठाकूर, किशोर रेवतकर, यांनी दिल्ली – काटोल प्रवास केला. आज सकाळी ७ वाजता काटोल रेल्वे स्थानकावर त्यांचे प्रवासी मंडळ, भाजपा पदाधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी  भाजपा अध्यक्ष काटोल विजय महाजन, सोपान हजारे,संदीपजी भुतडा, मोहनभाऊ सावल, भरत पटेल, विजय केला, गौरिश डांगरा, सुधीर रेंगे, रामभाऊजी राऊत, प्रमोद निर्वाण, खुशाल धवराळ, अशोक काळे, गजानन भोयर, हेमंत कावडकर, डॉ सोनेकर, संजय शिंदे,उपस्थित होते.कोरोना नंतर काटोल ,नरखेड जंगशन वर थाबा नसणाऱ्या  गाड्यांना  केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सहकार्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी  वैष्णव यांनी श्री.चरणसिंगजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळानि  सोबत सविस्तर चर्चा करून बंद असलेले रेल्वे थांबे पुर्ववत सुरू करन्यात आले. यासाठी  श्री.मनोज कोरडे यांच्या जनआंदोलना मुळे रेल्वे थाबे काटोल व नरखेड ला मिळाले.या बद्दल श्री. चरणसिंगजी ठाकूर,किशोरजी रेवतकर,मनोजजी कोरडे,उकेशजी चव्हाण,श्यामराव बारई,  यांचे काटोल – नरखेड प्रवासी संघटना व भाजपा काटोल शहर कडून हार्दिक आभार—विजय महाजन अध्यक्ष  भाजपा काटोल

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close