मुलगा मित्रासोबत कार चालवायला गेला पण..नव्या कारचा आनंद ठरला क्षणभंगुर

ठाणे | राज्यातील ठाणे जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास झालेल्या कारचा भीषण अपघाता झाला. या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातात दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत त्यांना कारमधून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या संपूर्ण घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते. अशा घटनांमधून धडा शिकत यापुढे बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवू नका असा सल्ला पोलिसांतर्फे देण्यात आला आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...
Back to top button
Close
Close